
पूरसंकटग्रस्त राजुली गावातील ग्रामसेवकच बेपत्ता!
गडचिरोली.
संपादक.
अनुप मेश्राम.
गडचिरोली तालुक्यातील, व गडचिरोली पंचायत समिती अतर्गत येत असलेल्या दुर्गम भागातील नदी काठावर बसलेल्या राजुली गावावर पुरसंकट कोसळ ल्याने राजुली गावातील लोकांचे जनजीवन अगदी विस्कळीत झालेले असून, गावाकऱ्यांचे जगनेही कठीण झालेले आहे.
गावाकऱ्यांनी स्वताचा व स्वतःच्या कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी गावापलीकडे असलेल्या ऐका उंचवटा भागाचा आधार घेऊन कसेबसे आपले विस्कळीत झालेले जनजीवन जगताना दिसत आहेत.
राजुली गावावर ज्या ग्रामसेवकांच्या खाध्यावर ग्राम विकासाची धुरा टाकलेली होती त्याचं राजुली गावातील ग्रामसेवक गावावर आलेल्या संकटापासून दुरवलेला असून गावावर आलेल्या संकटंकाळात पळवाटा शोधणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाहीची मागणी राजुली ग्रामस्थांत केली जात आहे. प्रशासनानी सतत येणाऱ्या पावसाळी पूरसंकटग्रस्त राजुली गावाचे पूर्णरव्हस करून गावातील गाव विकासाला बळकटी करण्याची मागणी राजुली ग्रामस्थांनी केलेली असून गडचिरोलीत सतत वास्तव्य करणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदलीची मागणी ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेतून केलेली